Dushkali Anudan | यंदा राज्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून योग्य ते निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचे पाऊल उचलले आहे. शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अशा संकटाचा सामना करावा लागतो. दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. परंतु येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाते. व ही मदत शेतकऱ्यांना एका हंगामापुरते एका वेळेस पुरते त्यासाठी शासनाच्या माध्यमातून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान (Drought Subsidy) स्वरूपामध्ये देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून इतर मान्य बाबींकरिता…
-
-
Shetkari Karjmafi | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तपशील महायुतीला खटपट करून मिळत नाही. त्यामुळे आता सभागृहात घोषणा केल्यामुळे त्यातून तुम्ही मार्ग काढावा अशी विनंती करत सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाईल दिलेली आहे. बऱ्याच दिवसापासून प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती समोर येत होती. याचं बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाऑनलाईन कंपनी बंद होऊन आता माहिती सुरू झाले आहे. त्यामुळे तपशील मिळत नसल्याचे कारण देत सहकारी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळामध्ये राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आलेली होती.…
-
Cotton Rate | कापूस पिके महत्त्वाचे पीक आहे याचे उत्पादन महाराष्ट्र सह अनेक देशभरातील राज्यांमध्ये घेतली जाते. या पिकाची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये केली जाते. तसेच महाराष्ट्राखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे पण उत्पादनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर गुजरात हा पहिला नंबर असतो. याचे महत्त्वाचे कारण एकरी उत्पादक अधिकारी दरम्यान गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना पडत नसलेले चित्र समोर दिसत आहे. कापुस बाजारामध्ये शेतकऱ्यांना पिशव्या सभा मिळेल शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या बाजारामध्ये हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग मोठा अडचणीत सापडला आहे परंतु कमाल बाजार भाव आणि निश्चित सात हजाराचा टप्पा गाठला आहे पण…
-
Farmer Loan | देशभरातील शेतकरी सध्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात यावी यासाठी राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने आंदोलन करत आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हरियाणा सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पनामध्ये आपल्या शेतकऱ्यांना भेट दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यानी राज्याचा अर्थसंकल्पनामध्ये हा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तुम्ही घेतलेल्या कर्जावरील सर्व कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे तसेच शेतकऱ्यांना कर्जावरील दंडाचे रक्कम देखील सरकार करून भरली जाणार असल्याचे यांनी सभागृहात अर्थसंकल्पनामध्ये सांगितले आहे. महाराष्ट्रात प्रति शेतकरी 1.58 लाख रुपये कर्ज (Farmer Loan) राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेचे आकडेवारीनुसार सद्यस्थितीत पंजाब मधील शेतकऱ्यांवर सर्वाधिक कर्ज आहे. तिथे शेतकऱ्यांवर…