गुरुर ब्रम्ह, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पराब्राम्ह तस्मायश्री गुरुवे नमः.. ओम शांती. मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनात असे एक शिक्षक असतात जे प्रत्येकाला खूप आवडत असतात अशाच तुमच्या प्रिय शिक्षकांना द्या टीचर्स दे च्या गोड शुभेच्या : Top 50 Teachers Day Quotes एक उत्तम शिक्षकच जवाबदार विद्यार्थी घडवू शकतो तुम्ही जो आम्हाला यशाचा मार्ग दाखविला त्यामुळे आज आम्ही यशस्वी आहोत शिक्षक म्हणून आम्हाला लाभले हे भाग्य ची आमचे शाळेतील शिक्षक चांगले असतात तर विद्यार्थी शाळेमध्ये प्रेमाने जातात शिक्षक तर भरपूर असतात पण तुमच्या सारखे सगळेच प्रेमळ नसतात Top 50 Teachers Day Quotes एक चांगला शिक्षकच होतकरू पीडी घडवू शकतो…
-
-
Dushkali Anudan | यंदा राज्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून योग्य ते निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचे पाऊल उचलले आहे. शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अशा संकटाचा सामना करावा लागतो. दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. परंतु येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाते. व ही मदत शेतकऱ्यांना एका हंगामापुरते एका वेळेस पुरते त्यासाठी शासनाच्या माध्यमातून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान (Drought Subsidy) स्वरूपामध्ये देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून इतर मान्य बाबींकरिता…
-
Weather Update Today | राज्यातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळणार आहे. खरं तर मागच्या काही दिवसांपासून राज्यसह देशभरामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेली पाहायला मिळत आहे. शनिवारी अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला असून, रविवारी ही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यसह देशभरामध्ये पुढील 24 तासात अवकाळी पाऊस हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबई ते विदर्भ मराठवाडा या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Weather Update Today भारतीय हवामान विभागाने ( Indian Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार राज्यसह देशभरामध्ये विविध ठिकाणी…
-
ब्लॉगिंग सुरु करत असताना काही गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहणे महत्वाचे असते. What is Blogging in Marathi आम्ही या आर्टिकल मध्ये दिल्या आहेत त्या वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल 1. Low Compitition Niche सिलेक्ट करा ब्लॉगिंग सुरू करताना चांगला टॉपिक निवडणे हा महत्त्वाचा पॉईंट असतो. जर आपला टॉपिक Niche Low Compitition असेल तर खूप लवकर चांगला रिझल्ट भेटतो. त्यासाठी ब्लॉगिंग ची सुरुवात करण्याअगोदर टॉपिक निवडणे महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी कीबोर्ड रिसर्च करून तुम्ही त्या टॉपिकचे कॉम्पिटिशन चेक करू शकता त्याचसोबत त्या टॉपिकला किती सर्च वोल्युम आहे तेही सर्च करू शकता. आणि हा कीवर्ड रिसर्च करणे खूप महत्त्वाचे असते. 2. Long Tail keywords…
-
Shetkari Karjmafi | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तपशील महायुतीला खटपट करून मिळत नाही. त्यामुळे आता सभागृहात घोषणा केल्यामुळे त्यातून तुम्ही मार्ग काढावा अशी विनंती करत सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाईल दिलेली आहे. बऱ्याच दिवसापासून प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती समोर येत होती. याचं बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाऑनलाईन कंपनी बंद होऊन आता माहिती सुरू झाले आहे. त्यामुळे तपशील मिळत नसल्याचे कारण देत सहकारी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळामध्ये राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आलेली होती.…
-
डोसक्यात रग हाय, अंगात धग हाय, हलवु महाराष्ट्राला.. पायात आग हाय, काळीज वाघ हाय, फकस्त आपलीच चर्चा.. नुसता बैलगाडा न्हाई आपला, आपला हाय ह्यो रणगाडा, समदीकडं हाय आपल्या, नावाचा गाजावाजा, शरयतीचा जाळ ह्यो माझ्या धमन्यामंदी भिनला जोशात उडवत धुरळा, आला बैलगाडा, आता १ नंबर हाय आपला, आला बैलगाडा… आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो मी जितलो भी, काटंच्या वाटेवरी, दुश्मन भी आज मला, वाकुन सलाम करी, या मातीनं दिलं बळ, लढन्याला अन् भिडन्याला, देव माझा मल्हारी, खंडोबा पाठीशी, लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीत ही केली, आशिर्वाद बाबांचा अन् आईची हाय पुण्याई, धावतात…
-
Cotton Rate | कापूस पिके महत्त्वाचे पीक आहे याचे उत्पादन महाराष्ट्र सह अनेक देशभरातील राज्यांमध्ये घेतली जाते. या पिकाची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये केली जाते. तसेच महाराष्ट्राखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे पण उत्पादनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर गुजरात हा पहिला नंबर असतो. याचे महत्त्वाचे कारण एकरी उत्पादक अधिकारी दरम्यान गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना पडत नसलेले चित्र समोर दिसत आहे. कापुस बाजारामध्ये शेतकऱ्यांना पिशव्या सभा मिळेल शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या बाजारामध्ये हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग मोठा अडचणीत सापडला आहे परंतु कमाल बाजार भाव आणि निश्चित सात हजाराचा टप्पा गाठला आहे पण…
-
LIC POLICY | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे. ही भारतातील सर्वात मोठी विमा पॉलिसी कंपनी आहे. या विमा कंपनी अंतर्गत त्यांच्या नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. एलआयसी विमा कंपनी अगदी लहान मुलापासून ठेव वयोवृद्धांपर्यंत योजना आखत असते. त्याचप्रमाणे एलआयसी महिलांसाठी अनेक अशा योजना सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत महिलांना मोठा लाभ मिळतो अशीच एक योजना सुरू आहे. ती म्हणजे मुदत ठेव योजना यामध्ये तुम्ही दररोज 25 रुपये जमा करून 25 लाख रुपये पर्यंतचा निधी जमा करू शकता. ही प्रीमियम टर्म पॉलिसी आहे. योजना अंतर्गत तुम्ही…
-
Farmer Loan | देशभरातील शेतकरी सध्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात यावी यासाठी राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने आंदोलन करत आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हरियाणा सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पनामध्ये आपल्या शेतकऱ्यांना भेट दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यानी राज्याचा अर्थसंकल्पनामध्ये हा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तुम्ही घेतलेल्या कर्जावरील सर्व कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे तसेच शेतकऱ्यांना कर्जावरील दंडाचे रक्कम देखील सरकार करून भरली जाणार असल्याचे यांनी सभागृहात अर्थसंकल्पनामध्ये सांगितले आहे. महाराष्ट्रात प्रति शेतकरी 1.58 लाख रुपये कर्ज (Farmer Loan) राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेचे आकडेवारीनुसार सद्यस्थितीत पंजाब मधील शेतकऱ्यांवर सर्वाधिक कर्ज आहे. तिथे शेतकऱ्यांवर…
-
What is QR Code in marathi तुम्हाला QR कोड माहित आहे काय? जेव्हा आपण सामान खरेदी करतो तेव्हा तुम्ही दुकानावर बिल भरताना जो बारकोड मोबाईल वर स्कॅन करतात. त्याला QR Code म्हणतात. What is QR Code in marathi हा कोड फक्त स्मार्टफोनमध्ये स्कॅन करून प्रवेश करता येईल. जसे की हा QR कोड के समोर स्मार्टफोनचा कॅमेरा किंवा QR कोड स्कॅनर वापरला जात आहे तो स्कॅन करता आहे आणि आम्हाला URL वर पुनर्निर्देशित करू शकता. मागील काही वेळेस क्यूआर कोडचा वापर केला जात होता. मी तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सांगा, म्हणून तुमचा QR कोड आणि त्यात कार्यप्रणाली समजावून सांगा आणि त्याचा…