आपण नेहमीच ऐकतो की माहितीचा अधिकार टाकला की काम पटापट होतात, तर नेमक काय आहे माहितीच्या अधिकाराचे महत्त्व हे आज जाणून घेऊया. RTI Act in marathi RTI काय आहे ? 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला असला तरी प्रत्यक्षात भारतातील जनतेला पूर्णपणे स्वतंत्र म्हणता येणार नाही. याचे कारण असे की आपण आपले हक्क पूर्णपणे बजावू शकत नाही आणि अधिकारांचा वापर केल्याशिवाय आपण स्वतःला स्वतंत्र म्हणवू शकत नाही. आपले काही हक्क आहेत ज्यापासून आपण आजही वंचित आहोत.rti act 2005 हा अधिकार राजकारण्यांना आणि अधिकाऱ्यांना लक्षात आणून देतो की सामान्य नागरिकाच्या हक्कापेक्षा मोठे काहीही नाही. या अधिकाराला माहितीचा अधिकार म्हणतात. आजच्या लेखात, आपण…