खरंतर स्कीम, योजना असे शब्द ऐकताच अंगावर काटा येतो, कारण रोज पेपर मध्ये अमुक स्कीम मध्ये एवढे पैसे बुडाले अशी एखादी बातमी असतेच. ही योजना खाजगी नसून पोस्ट ऑफिस ने सुरू केली असल्यामुळे यामध्ये भीती वाटण्यासारखे किंवा गैरप्रकार होण्याची भीती नाही. आणि आपण जमा केलेले पैसे आपल्याला नक्की मिळतील याची खात्री आहे. गुंतवा 100 रूपये, 5 वर्षांनंतर मिळणार 2.10 लाख रूपये. Post Office Aavarti Thev Yojna काही चांगल्या आणि फायदेशीर योजनाही आहेत परंतु त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच आम्ही खास घेऊन आलो आहोत सर्व सामान्यासाठी म्हणजेच तुम्हाला आणि आम्हाला फक्त शंभर रुपये रोजचे गुंतवून पाच वर्षानंतर दोन लाख दहा हजार…